साधुग्रामात तरुण साधू दोनपाचशे लोकांचा स्वयंपाक करताना, पाणी भरताना, वाढताना, भांडी घासताना भेटतात. कोण असतात हे? कुठून येतात? अध्यात्माची ओढ असलेले फार थोडे, गर्दी असते ती घरातून पळून आलेल्यांचीच! ...
पालखीच्या वाटचालीचे तीन मुख्य भाग पडतात. एक म्हणजे भजन म्हणत होणारी ‘वाटचाल’, दुसरे म्हणजे ज्या गावाला पोहोचायचे तो ‘मुक्काम’ आणि तिसरी गोष्ट म्हणजे वाटचालीतील मधला ‘विसावा’. ...
भूकंप होऊन तीन महिने झालेत, पण अजूनही ढिगा-याखालून सांगाडे निघताहेत, पुनर्वसन आपल्या गतीने सुरू आहे. पर्यटकांचा पत्ता नाही, महागाईने कंबरडे मोडले आहे. त्यात स्वस्तात काम करणा-या ‘भय्यां’नीही पाठ फिरवली आहे.. ...
पूर्वी परसातल्या झाडांच्या मातीत आपण कचरा टाकत असू. त्यानंतर कचरापेटी, कचराकुंडय़ा, अगदी घंटागाडय़ाही आल्या. आता गार्बेज डिस्पोझल युनिट, इनसिंकइरेटर आणि स्मार्टबिनच्या माध्यमातून डिझायनर्स कच:याची समस्या सोडवू पाहताहेत. ...
दोन पिढय़ांत अंतर राहणारच. नव्या तंत्रज्ञानानं तर आता सारीच मूल्यं पार उलटीपालटी करून टाकली आहेत. पण हेच तंत्रज्ञान दोन पिढय़ांतली आचार-विचारांची दरीही सांधतंय. तंत्रज्ञानाची कास धरली तर पिढय़ान्पिढय़ांचा हा झगडा नुसता सुटणारच नाही, एक नव मैत्र जुळत जाईल ...
आयपीएल म्हणजे काय, तर एक मार्केटिंग कॅप्सूल! याबाबत कोणी फारशी नाकं मुरडली नाहीत, कारण ज्यांनी नाकं मुरडायची तेच त्याचे लाभार्थी होते! विश्वासालाच मोठ्ठा तडा गेला आहे. त्याची किंमत चुकवावीच लागणार. ग्रीस सारखंच आयपीएललाही एक ‘बेलाउट पॅकेज’ हवं आहे, ...
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात सुरू असलेल्या वादात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही उडी घेत 'आंदोलनकर्ते हिंदूविरोधी' असल्याचा आरोप केला आहे. ...