कोल्हापूरच्या टोलसंदर्भात तामसेकर मूल्यांकन समितीच्या अहवालानुसार ‘आयआरबी’ कंपनीने ४५९ कोटी रुपये घेण्याचे मान्य केले असून यासंदर्भात न्यायालयात दाद मागणार ...
संजय तिपाले , बीड आक्रोश, हुंदके आणि वेदनांचे उसासे अनुभवणाऱ्या स्मशानभूमीने मंगळवारी पहिल्यांदाच सनईचे सूर अनुभवले. निमित्त होते एका लग्नाचे. माणसाच्या आयुष्याला जेथे ...
सहकार विभागाच्या सर्वेक्षणात आढळलेल्या राज्यातील ५४ हजार बोगस सहकारी संस्था कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यापुढील टप्प्यात सहकार विभागत्तर्फे ...
औरंगाबाद : ग्रामपंचायत स्तरावर विकासकामे करण्यासाठी केंद्र सरकारने वित्त आयोगाच्या माध्यमातून भरघोस निधीचा पुरवठा केला असून, तेरावा वित्त आयोग ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. ...
औरंगाबाद : सराईत गुन्हेगारांवर आणखी वचक राहावा यासाठी पोलिसांनी नवीन वर्षात जोमाने काम सुरू करण्याचे ठरविले आहे. यासाठी नव्या, जुन्या सराईत गुन्हेगारांची फेरयादीच तयार केली जात आहे ...
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्याने विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली ...