पणजी : देशातील जातीय व धार्मिक सलोखा बिघडविण्याचे प्रयत्न काही घटक करत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक एकत्र आले आहेत ...
कॉसमॉस ग्रुप प्रकल्पांशी संबंधित ठाणे महानगर पालिकेने (त्यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने आणि विषय समित्यांनी घेतलेल्या निर्णयांसह) केलेला प्रत्येक पत्रव्यवहार ठाणे पोलिसांनी मागवून घेतला आहे ...
पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाच एकरापेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..... ...
कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय झाला असून, ३१ आॅक्टोबरला कामाला सुरुवात केली जाईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. ...
कायद्याद्वारे संरक्षण हा सर्व नागरिकांचा अधिकार आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असल्याने मानसिक रोगग्रस्त व्यक्तींच्या हिताचे रक्षण कायद्याद्वारे करण्यात येते. ...
उत्सव हे आनंदासाठी असतात. आपण उत्सव साजरे करा, परंतु शांततेत उत्सव साजरे करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सडक अर्जुनी येथे शांतता बैठकीत केले. ...