खैबरखिंडीतून येणाऱ्या हल्लेखोरांच्या अत्याचारांचा फटका वायव्य भारताला सर्वाधिक होता. त्यामुळे या भूमीत जाऊन आपली भाषा-रीतिरिवाज, संस्कृती जपण्यासाठी बळ देण्याची निकड ...
येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘लक्ष्मीचे पाऊल’ उपक्रमामुळे ‘बेटी बचाओ’ चळवळीला बळ मिळत आहे. मुलगी झाल्यास नि:शुल्क प्रसूती सेवा दिली जात आहे. ...
सिंहस्थ कुंभपर्वात विवाह मुहूर्त नसल्याचे सांगितले जात असताना, कुंभमेळ्याचे मूळ स्थान असलेल्या नाशिकमध्ये मात्र, या काळातही लग्नांचा बार नेहमीप्रमाणे धूमधडाक्यात उडणार ...
‘सत्ता की स्वाभिमान यात मला नेहमीच स्वाभिमान प्यारा असेल, पण शिवसेनेकडून अलीकडे झालेल्या टीकेमुळे मला अपमान झाल्याचे वाटत नाही,’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ...
राज्यकर्ते आहात, राज्यकर्त्यांसारखे वागा, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. सत्तेचा दर्प डोक्यात गेल्यास, अशी सत्ता ...
मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयासह विविध मंत्र्यांच्या आस्थापनेवर करण्यात आलेल्या अधिकारी पदावरील खासगी उमेदवारांच्या नियुक्त्या कायदेशीर व नियमानुसार असून, यापूर्वीच्या ...
सासू-सुनेची भांडणे तर समाजात पूर्वापार चालत आलेली. मग त्याला क्षुल्लक निमित्तही पुरसे ठरत असते. मात्र, या वादातून सुनेने चक्क सासूवर चाकूने वार करण्याची धक्कादायक ...