घोटाळ्यांच्या आरोपामुळे गाजत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना भाजीपाला वाहतुकीकरिता गाड्या पुरवण्याचा निर्णय घेतला होता. ...
सहलीला जाण्यासाठी पालकांनी पैसे दिले नाहीत, म्हणून नववीमध्ये शिकणाऱ्या मोनिका आर्यल (१५) या विद्यार्थिनीने मंगळवारी पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ...
पालिकेच्या अनुकंपा भरती घोटाळ्याप्रकरणी मुख्य पर्यवेक्षकासह ५ जण सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. आरोपींच्या चौकशीत ४००हून अधिक बोगस उमेदवार सध्या पालिकेत कार्यरत असल्याची माहिती समोर आली. ...
कांदिवली पूर्वेकडील दामूनगर झोपडपट्टीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल दोन हजारांहून अधिक झोपड्या खाक झाल्या. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून, अकरा जण जखमी झाले आहेत. ...
राज्य पोलीस दलातर्फे प्रतिवर्षी २ जानेवारीला ‘रेझिंग डे’ साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी वृद्धाश्रम, महिला, बालक, अल्पसंख्याक आदी घटकांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस जनजागृती करणार आहेत. ...
डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) मीरा-भार्इंदर महापालिकेला ७० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता ...