ठाणे : रोज रात्री चार तास सासरकडील मंडळींची सेवा करून त्यांच्या औषधोपचाराची काळजी घ्यायची आणि त्यानंतर एक तास दर्ग्यामध्ये जाऊन झाडलोट करून त्या परिसरातील झाडांना पाणी घालायचे. हे नित्यक्र माने सलग चार महिने करायचे, अशी शिक्षा ठाणे न्यायालयाने एका आर ...
भारतीय क्रिकेट संघ सध्या अडचणीतून जात आहे. त्याचवेळी योग्यप्रकारे समतोल साधेल असा संघ निवडला जावा, असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दिला आहे ...
बीसीसीआय सरकारच्या इशाऱ्यांवर चालणारे बोर्ड असून, राज्यकर्त्यांच्या परवानगीनंतरच भारतीय क्रिकेटचे सर्व निर्णय घेतले जात असल्याची टीका पाकचा माजी कर्णधार जावेद मियॉँदाद याने केली आहे. ...