बलाढ्य मुंबईने अनिर्णीत राहिलेल्या रणजी सामन्यात यजमान बडोदा विरुद्ध पहिल्या डावात घेतलेल्या ५० धावांच्या नाममात्र आघाडीच्या जोरावर ३ गुणांची कमाई केली ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देव बनवून कर्मकांडात गुरफटू नका, असे आवाहन चंद्रपूर येथील नरेन गेडाम यांनी केले. ...
गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पाला म्हाडाने पुन्हा गती दिली आहे. मोतीलाल नगरचा पुनर्विकास आराखडा बनवण्यासाठी म्हाडाने प्रकल्प नियोजन सल्लागाराची ...
मुलचेरा तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करून ... ...
वसई-विरार शहर महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. यंदा नगरसेवक व प्रभाग समित्यांमध्ये वाढ झाली. ...
‘अच्छे दिन आयेंगे’ अशा आश्वासनांचे गाजर दाखवून मते मिळविलेल्या सत्ताधाऱ्यांच्या राज्यात सामान्यांचे जिणे मुश्कील झाले आहे. ...
चहुबाजूंनी कॉन्व्हेंट संस्कृतीचे पीक आल्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्याच्या माध्यमातून गावातील तंटे गावागावातच सामोपचाराने सोडविले जात असल्याने अनेक गावातील अवैध धंद्यावर आळा बसला आहे. ...
धम्माचे आचरण हे समाजाला दिशादर्शक असून प्रत्येकाने ते अंगिकारावे, असे प्रतिपादन विसापूरच्या सरपंच रिता जिलटे यांनी केले. ...
राज्यातील सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आलेल्या १४,७०८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती ... ...