दिगंबर जैन समाजचे संत आचार्य १०८ श्री विशुद्धसागरजी महाराज यांचे आपल्या संघातील मुनींसह रविवारी (दि.२७) बालाघाट-रजेगाव मार्गे गोंदिया जिल्ह्यात आगमन होत आहे. ...
जम्मू व काश्मीरला जोडणारा दुवा म्हणजे चिनाब नदीवर बांधण्यात येत असलेला सर्वांत उंच असा पूल. मात्र हा पूल बनविण्याचे खडतर आव्हान कोकण रेल्वेसमोर आहे. ...
वयाच्या नवव्या वर्षी अक्षयने ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत प्रवेश घेतला. त्या वेळी बॅडमिंटन म्हणजे काय, याची कल्पना त्याला नव्हती. ...
हृदयाच्या झडपा अकार्यक्षम झाल्यामुळे चार वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही हृदयाच्या झडपांच्या कार्यात अडथळे येत असल्यामुळे महिलेच्या झडपांसाठी केलेली पाचवी शस्त्रक्रिया ...