ईशान्य भारतात लोकवस्ती कमी असल्याने संसदेत या भागातील प्रतिनिधी तुलनेने कमी आहेत. परंतु, ईशान्येकडील आठही राज्ये भारताचे महत्वाचे अंग असून, ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व ३ सभापती गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे देणार आहेत. ...