देशात कामगार चळवळ ही सध्या सर्वात दुर्लक्षित असून ती सक्षम करायची असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन १९३६ च्या विचारांतून प्रेरणा घेऊन करण्याची गरज आहे, ...
आजकाल बॉलीवूड सेलीब्रिटींना झालंय तरी काय? कारण कोणी मराठी चित्रपटात पदार्पण करतायत, तर कोणी मराठी शिकायच म्हणतायत. आता विद्या बालनचंच पाहा ना, ‘एक अलबेला’ ...
ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे हित संरक्षण कायदा-१९९९ (एमपीआयडी) अंतर्गतची सर्व ७२ प्रकरणे एकाच अतिरिक्त सत्र न्यायाधीशाकडे सोपविण्यात आली आहेत. ...
अमर प्रेम या मालिकेतून पदार्पण केलेला चॉकलेट बॉय वैभव तत्त्ववादीची गाडी सध्या सुसाट सुटली आहे, असंच म्हणावं लागेल. कारण ‘कॉफी आणि बरचं काही’ चित्रपटानंतर त्याला अनेक ...
जु न्या चित्रपटांना घेऊन रिमेक करण्याचा सध्या ट्रेंडच आला आहे. आता अनिल कपूर-अमृता सिंग अभिनित ‘चमेली की शादी’च्या रिमेक विनय सप्रू आणि राधिका राव बनवणार आहेत. ...
कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका २० वर्षीय मतिमंद तरुणीवरील बलात्कारप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सादिक उमर यांच्या न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास... ...