राज्यातील सद्य:स्थिती आणि कायदा लक्षात घेता, जनहितासाठी गोवंशाचे रक्षण करणे आवश्यक आहे, ही सरकारची भूमिका स्वीकारार्ह आहे. विधिमंडळाने विचारपूर्वक घेतलेल्या ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कृत्रिमपणे आंबे पिकवण्याच्या प्रकाराचा भंडाफोड शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केला. दोन पेढ्यांवर छापा टाकून ...
केंद्र सरकारने उसाचा हमीभाव (एफआरपी) ठरविताना अवलंबिलेल्या निर्णय प्रक्रियेत काही चुकीचे वाटत नाही, असे मत व्यक्त करून औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी हमीभावात हस्तक्षेप करण्यास ...
सोलापूरच्या एव्हॉन लाइफ सायन्सेस लि. या कंपनीतून ठाणे पोलिसांनी इफे ड्रीन, सुडोइफेड्रीन तसेच अॅसेटिक अनहायड्रेड असा अडीच हजार कोटींचा २३ टन अमली पदार्थांचा साठा ...
यवतमाळ राज्यातला दुष्काळग्रस्त जिल्हा असून या भागात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारला जाणीव आहे. म्हणूनच महाराष्ट्रात वर्धा नांदेड व्हाया यवतमाळ लोहमार्ग ...
राज्यात सातबाराचे उतारे आॅनलाइन दिले जात असले तरी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ते ३१ मे पर्यंत कर्मचाऱ्यांकडून तयार करूनही दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीतील खंडेरायाच्या मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्तांच्या मनमानी कारभाराविरुद्ध जेजुरीकर ग्रामस्थांच्या संतापाचा शुक्रवारी ...
पूर्वीच्या संपुआ सरकारने अगुस्ता वेस्टलँडला हेलिकॉप्टर सौद्यातील लाच घेणाऱ्या मुख्य लाभार्थींचा शोध लावला जाईल. जे बोफोर्समध्ये शक्य झाले नाही ते अगुस्ताप्रकरणी आम्ही करून ...