औरंगाबाद : सर्वाधिक वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवरील आकाशवाणी चौक आजपासून सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. ...
अहमदनगर : अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे मुळा जलाशयातील दहा दशलक्ष घनफूट पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे़ पिण्याच्या पाण्यापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक आहे़ ...