ऐरोलीमध्ये ५४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नाट्यगृहाचे काम रखडविण्याची नाटकबाजी सुरू आहे. काम पूर्ण करण्याची मुदत संपत आली तरी अद्याप पाया भरण्याचे कामही पूर्ण झालेले नाही ...
स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यातील २६ महानगरपालिका व २३९ नगरपालिकांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. सर्व शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी ८ लाख ३१ ...
अरबाज खान आणि मलायका अरोरा खान हे घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या रंगत असताना अरबाजने मलायकाविषयी असे काही सांगितले की, शेकडो हृदये क्षणार्धात घायाळ झाली. ...
महाडमध्ये विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, महाड शहरात दीडशेहून अधिक आॅटोरिक्षा विनापरवाना पूर्णपणे हद्दपार कराव्या ...