नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पनवेल नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात ३० नवीन शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे अभियान राबविताना शासनाच्या अनेक सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे. ...
महापालिकेचा अर्थसंकल्प वास्तवादी नसून दिशाभूल करणारा आहे. नगररचना विभागाचे उत्पन्न गृहीत धरलेले नाही. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) मध्ये प्रचंड घोटाळा असल्याचा ...
अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ््यात घाम फोडला आहे. पालेभाज्या, कडधान्य, पांढऱ्या कांद्याचे हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...
सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या प्रकाश झा यांचे चित्रपट बहुधा बिहारची पार्श्वभूमी असणारे असतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी अजय देवगणसोबत गंगाजल चित्रपट बनविला होता. ...
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अर्जुन कपूर व रनवीर सिंग या दोघांच्या दोस्तानाची चर्चा जगजाहीर आहे; पण आता मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील असाच एक दोस्ताना चालू होण्याच्या वाटेवर असल्याचे पाहिले की ...
खालापूर तालुक्यातील साजगाव-आडोशी विभागात भंगारचोरांनी धुमाकूळ घातला आहे. अंधाराचा फायदा घेत हे भंगारचोर चोरी करण्यासाठी रात्रभर या परिसरात फिरत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण ...