पालघर जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र वाड्यातील देवघर येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेऊन त्याची शेती यशस्वी केली आहे. ...
जव्हार तालुक्यामध्ये पावसाळी हंगामी कामे संपल्यानंतर येथील मजुरांच्या हाताला कोणतेही काम नसते. या ग्रामीण भागात कंपन्या व औद्योगिक क्षेत्र नसल्याने येथील बेरोजगार मजुरांना कोणतेही काम मिळत नाही ...
वसई -विरार महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिमतीसाठी भाडे तत्वावर गाड्या घेताना टी परमिटच्या गाड्या न घेता खाजगी गाड्या घेत असल्याने परिवहन खात्याचा वर्षाला ...
पीएमपी बस रस्त्याच्या मध्यभागातून जातात. त्या रस्त्याच्या मध्येच थांबल्याने अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते़ तसेच मागील वाहनांना पुढे जाण्यास जागा राहत ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात रोहयोअंतर्गत अहेरी व मुलचेरा या दोन तालुक्यात ७ हजार ३८३ कामे केली जाणार आहेत. ... ...