औरंगाबाद : भगवंत श्रीरामाची कथा हे शिकविते की, ईश्वरप्राप्ती हे मनुष्याच्या जीवनाचे उद्दिष्ट असावे, असे विचार महामनस्विनी विदूषी सुश्री प्रवीणा भारती यांनी येथे व्यक्त केले. ...
औरंगाबाद : एखादा शंभर टक्के ध्येयवेडा माणूस समाजात परिवर्तन घडवून आणू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने मोठे ध्येय समोर ठेवून काम केले, तर खूप चांगले काम सहज उभे राहू शकते, ...
औरंगाबाद : रिझर्व्ह बँकेच्या ‘एनआरआय’ फंडातून दहा पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या अशोक जंगमने बनावट कागदपत्रे तयार केल्याचा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला आहे. ...
विजय सरवदे, औरंगाबाद शासन निर्णय धाब्यावर बसवत जिल्हा परिषदेत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी आरक्षित असलेली कामे ‘आयटीआय’धारक गुत्तेदारांना दिली जात आहेत. ...
औरंगाबाद : न्यू एसटी कॉलनी आणि अंबिकानगरातील कुंटणखान्यांवर छापा टाकून मुकुंदवाडी पोलिसांनी तीन अंटींना अटक केली. स्वत:च्या व भाड्याच्या घरात या अंटी राजरोसपणे देहव्यापार करीत होत्या. ...
शेवगाव : शेवगाव तहसील कार्यालयातील वाळू प्रतिबंधक पथकाने पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदीच्या पात्रात वाळू तस्करांविरुद्ध केलेल्या धडक कारवाई ...