जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील १२ संशयित आरोपींची शुक्रवारी न्यायालयाने जिल्हा कारागृहात रवानगी केली. ...
नशिराबाद- गेल्या दीड महिन्यापासून बीएसएनएलच्या सतत विस्कळीत होणार्या नेटवर्कअभावी मोबाईल ग्राहक वैतागले आहे तर दूरध्वनी सेवा रोजच काही तास ठप्प होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत असून बीएसएनएलच्या ढिम्मपणाबाबत ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहे. ग्राहकां ...
शिक्षकांना जबाबदारीचे भान असावे लागणार आहे. कुलगुरूंना अधिसभा, व्यवस्थापन मंडळ आदी प्राधिकरणांवर नियुक्त्या करण्याचे अधिकार असतील. कुलगुरू नि:पक्षपाती असणे आवश्यक राहणार आहे. कुलगुरू मनमानी पद्धतीने वागतात. त्यामुळे कुलगुरूंची नियुक्ती करतानाच योग्य ...
वाशिम जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व राकाँच्या प्रत्येकी दोन सदस्यांनी बंडखोरी केल्याने एका जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला ...
मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे 7 जुलै राञीला अजगर निघाला असतांना मालेगाव येथील सर्पमिञ शिवा बळी यांनी जिव धोक्यात घालुन अजगराला पकडले आणि 8 जुलैला जंगलात सोडुन दिले ...
अठराविश्व दारिद्र्य त्यात दरवर्षी नापिकी शेतीसाठी आर्थिक भांडवल नसल्यामुळे हतबल झालेला पळासखेडे (रुपनगर) येथील धारासिंग सरिचंद वंजारी यांनी आपल्या पोटच्या पोरांना सर्जाराजा बनवून ...
ड्रायव्हर आणि गाडी मालकांना वाहन परवाना आणि अन्य कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी जवळ बाळगण्याची अनुमती मिळावी यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रस्ताव तयार केला आहे. ...