विदर्भातही क्षेत्र वाढले; पेरण्यांना आली गती ! ...
वर्षभरात ३२ व्यक्ती त्यापेक्षा अधिक जनावरे वीज अंगावर पडल्याने मृत्यूमुखी पडले आहेत. ...
फुलंब्री : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी दोन पॅनल असून, यात तीन अपक्षांचा समावेश आहे. ...
औरंगाबाद : आजकाल पोट भरण्यासाठी चोऱ्या करण्याऐवजी मौजमजा आणि हव्यासापोटी चोऱ्या करणारेच सर्वाधिक चोरटे असतात ...
अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्षपदी जमीरखा पठाण. ...
औरंगाबाद : दुचाकी गाडी खरेदी- विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादानंतर सासुरवाडीच्या मंडळीने बेदम मारहाण करून जावयाचा खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बुढीलेन येथे घडली. ...
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची हकालपट्टी करण्याचा ऐतिहासिक निर्णय गुरुवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ...
शहरात सुरु असलेल्या रस्ता चौपदरीकरण्याच्या कामाची पाहणी अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बच्चू कडू यांनी केली. ...
जिल्ह्यात खरीप पेरणीची लागवड वाढत आहे. परंतु बाजारातील असो की घरचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ...
जामखेड : माजी मंत्री सुरेश धस यांनी गुरूवारी सकाळी जामखेडचे तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांना नगर पालिकेच्या निविदेसंदर्भात शिवीगाळ केली ...