औरंगाबाद : महाराष्ट्रातील पाणीटंचाई भीषण स्वरूप धारण करीत आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये तसेच शहरांमध्ये असलेल्या तीव्र जलसंकटाने जनसामान्य हवालदिल झाले आहेत. ...
विकास राऊत, औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यपालांनी निर्देशित केलेल्या दोन महामंडळांची कार्यालये आहेत. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ आणि दुसरे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ. ...
औरंगाबाद : शहरात मागील आठवडाभरात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात कमालीची घट झाली होती. त्यामुळे असह्य उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना मोठा दिलासा मिळला ...
औरंगाबाद : ज्या विभागांत प्रवेशासाठी स्पर्धाच नाही, अशा विभागांतही सामायिक प्रवेशपूर्व चाचणी (सीईटी) लागू केल्याने विद्यापीठाला आपोआप काही लाखांत रक्कम मिळणार आहे. ...
औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वत्र जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात धडाक्यात कामे सुरू आहेत. ...
औरंगाबाद : राज्यातील सध्याचे सरकार हाफ चड्डीवाल्यांचे सरकार आहे. ते मराठ्यांना कधीही स्वत:हून आरक्षण देणार नाही. त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवणे हेही मूर्खपणाचे आहे. ...