महापालिका क्षेत्रातील मद्यविक्रेत्यांवर स्थानिक संस्था कराची (एलबीटी) १६ आॅगस्टपासून आकारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
वलगावपासून चार किलोमीटर अंतरावरील सावरखेड येथे जाण्यासाठी असलेल्या ‘पूल वजा बंधाऱ्या’च्या चवथ्या क्रमांकाच्या कमानीची दगडाची भिंत पूर्णपणे खचली आहे. ...
कळंब : तालुक्यातील पाचशेच्या आसपास कांदा चाळ उभा करणारे शेतकरी कृषी विभागाकडून अनुदान मिळावे म्हणून हेलपाटे मारत होते. ...
शिराढोण : कळंब तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पीकविमा वाटपाचे नियोजन ढासळल्याने दीड महिन्याचा कालावधीत उलटूनही काही शेतकऱ्यांना अद्यापही विमा रकमा मिळालेल्या नाहीत. ...
ढोकी : आई-वडिलांच्या निधनानंतर खचून न जाता हिंमतीने मोलमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या गोवर्धनवाडी येथील बहिणींना मदत करण्यासाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. ...
उस्मानाबाद : भाजप-सेनेचे सरकार सत्तेत आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळातील वृद्ध कलावंत मानधन योजनेअंतर्गतची निवड समिती बरखास्त झाली. ...
चिबडलेल्या शेतीसाठी जिप्सम खताची अत्यावश्यकता; मात्र वाशिम जिल्ह्यात पुरवठाच नाही. ...
उस्मानाबाद : जिल्हाभरातील सुमारे चाळीसवर समित्यांनी पाणीपुरवठा योजनांची कृती आराखड्यानुसार कामे न करता रक्कम हडपल्याचे समोर आले होते. ...
लातूर : शहराची प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महानगरपालिकेत किमान पावसाळ्यात २४ तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित असणे अपेक्षित आहे़ ...
अधिकारी उपस्थितच राहत नसल्याचा आरोप; वाशिम जिल्हा परिषद पदाधिकारी आक्रमक. ...