पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला आश्वासने अजूनही पूर्ण ने केल्याच्या बाबत वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वसई ...
महाराष्ट्र राज्य सर्वव्यापी प्रगतीच्या वळणावर प्रवास करत असताना आज १ जून रोजी एस.टी.ला ६८ वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या या प्रवासात जी काही सामाजिक, ...
जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट अभियाना अंतर्गत झालेल्या कृषि आरटीके, उपजीविका आरटीके, समुदाय संघटक ह्या जागांसाठी करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील भरती ...
महापालिका प्रशासनाने यंदा मिळकतकरामध्ये सवलत मिळण्यासाठी देण्यात येणारी मुदत ३१ मे वरून ३० जूनपर्यंत वाढविल्याने पालिकेचे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत २०० कोटी रुपयांनी घटले आहे ...
शहरातील सर्व नाले, ड्रेनेजसफाई करण्याची ३१ मेची डेडलाइन संपून गेली तरी अद्याप सरासरी ५० टक्के कामे अपूर्ण असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...