खडकवासला कालव्याला आवर्तन न सुटल्याने इंदापूर तालुक्यातील ३६ गावांमधील शेती अडचणीत आली आहे. या गावांमधील ऊसशेतीसह डाळींब, द्राक्षबागांची हजारो हेक्टर शेती ...
दुसऱ्यांदा मिळालेली संधी व गेल्या वर्षीचे बजेट पूर्ण करताना आलेले अनुभव पाहता जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपल्या कामाचे स्वरूप बदलले असून याचा प्रत्यय शुक्रवारी १ एप्रिल रोजी ...
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वत: लक्ष घातल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे काम पूर्णत्वाला गेले. या स्टेडियमचा ...
अ.भा. काँग्रेस समितीतर्फे ११ एप्रिल रोजी नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्ष सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...
डोंबिवलीतील औद्योगिक वसाहत आणि अंबरनाथ-बदलापूर पट्ट्यातील रासायनिक कारखान्यांतून होणारे प्रदूषण रोखण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे. ...
दरवर्षी पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडत असल्याने आणि त्यातून अतिधोकादायक इमारतींवरील कारवाईचा मुद्दा चर्चेत येत असल्याने ठाणे पालिकेने येत्या महिनाभरात अशा इमारतींची ...
शहरातील २८७ कोटींची पाणीपुरवठा योजना आठ वर्षांनंतरही अर्धवट आहे. ९० टक्के पाणीपुरवठा नव्याऐवजी जुन्या जलवाहिन्यांतून होत असल्याने ३५ टक्के गळती होत आहे. ...