संजय देशपांडे -औरंगाबाद दुष्काळी अनुदानापासून जिल्ह्यातील अनेक गरजू शेतकरी अद्याप वंचित असताना गंगापूर तालुक्यातील काही महाभागांनी ३ ते १५ वेळा अनुदानाच्या रकमेवर डल्ला मारला आहे. ...
औरंगाबाद : शहर आणि लगतच्या भागांमध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा ३५ वर गेला आहे. ...
जालना : बाजार समितीत आडतपट्टी खरेदीदारांकडून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने ५ जुलै रोजी घेतला आहे. या निर्णयाला विरोध करीत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी ...
व्यंकटेश वैष्णव , बीड मागील चार दिवसांत जिल्ह्यात रिमझिम झाला असला तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील १४४ सिंचन प्रकल्पांची धरणक्षेत्रे कोरडीठाक आहेत. झालेल्या पावसावर खरिपाची पिके तात्पुरती तगतील, ...