जिल्ह्यात अनेक ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. दिवाळी सणापूर्वी धान खेरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
काश्मिरात गेल्या २४ तासांत अज्ञात लोकांनी तीन शाळा जाळल्या. या घटनांनी खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शाळांभोवतीची सुरक्षाव्यवस्था आवळण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. कुपोषणामुळे बालमृत्यूचा आलेख देखील वाढत आहे. या गंभीर परिस्थितीत राजकीय वातावरणही चांगलेच तापले. ...