सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे व्यथित होऊन जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी २२ जुलै रोजी मृत्यूस कवटाळले. ...
विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वच्छ राहण्याबाबतचे धडे शिक्षकांनी द्यावे, ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेद्वारे तालुक्यातील प्रत्येक गावात पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. ...
तालुक्यातील जानपल्ली चेक (राजीवनगर) येथे १९९६ पासून जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या लोकांनी ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खूनप्रकरणी निषेध करण्यासाठी कामशेत येथे रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले ...
पहिल्याच संततधार पावसाने शहरातील चंद्रपूर, चामोर्शी डांबरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले. ...
किशोर खत्री हत्याकांड प्रकरण; नागपूर खंडपीठाचा निर्णय. ...
छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या २५ कलमी कार्यक्रमाची पोलीस यंत्रणेकडून प्रभावी अंमलबजावणी होत नाही ...
दोन वाहनांची समोरासमोर भिषण धडक झाल्याने दोन्ही वाहनाचे चालक जागीच ठार झाल्याची घटना ...
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेनेसमोर युतीचा हात पुढे केला आहे. ...