चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात भारताने इंग्लंडचा 75 धावांनी पराभव केला. 6 विकेट घेणा-या फिरकीपटू युजवेंद्र चहलसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलं. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या ‘स्कील इंडिया’ला अर्थमर्यांनी निश्चित केलेल्या ‘दहा मुख्य उद्देशां’मध्ये स्थान तर मिळालेच ...