लातूर : बियाणांच्या अनुवांशिक उत्पादनाची क्षमता अधिक असताना पारंपरिक पद्धतीमुळे उत्पादनात वाढ होत नाही. त्यामुळे कृषी विभागाने यंदा ‘उन्नत शेती अन् समृद्ध शेतकरी’ हा उपक्रम हाती घेतला ...
बीड : गतवर्षी प्रशासनाने राष्ट्रीय कडधान्य विकास वर्ष घोषित करूनदेखील शेतीमालाची योग्य रीतीने खरेदी केली नाही. परिणामी अधिकचे उत्पादन होऊनही तुरीचे पीक पडून आहे. ...