विटावा ते ठाणे रेल्वे स्थानक या दरम्यानच्या स्कायवॉकचे कार्यादेश महिनाभरापूर्वी दिले गेले, तर निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन करून आव्हाडांनी मतदारांना मूर्ख ...
किनारपट्टीवर राहणाऱ्या ज्या मच्छीमारांनी शिवसेना-भाजपा युतीला सत्ता दिली. तिचा वापर सरकार मच्छीमारांना उध्वस्त करण्यासाठी करीत आहे. वाढवणं बंदर, जिंदाल जेटी नंतर ...
तारापूर अणूऊर्जा केंद्र एक व दोन मधील किरणोत्सर्गी घनकचरा वाहून नेणाऱ्यां फोर्कलिफ्ट खाली चिरडून मोहनदास कोरे या कर्मचाऱ्याच्या झालेल्या मृत्युला ५० दिवस ...
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उच्चभ्रू सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या तीन महिलांना अटक करून तीन पिडीत महिलांसह एका अल्पवयीन मुलीची ...
अर्नाळा समुद्रकिनारी वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर महात्मा गांधींच्या अस्थि विसर्जनानंतर तयार करण्यात आलेल्या स्मारकाची दारूण दुर्दशा झाली आहे. याठिकाणी दारुडे पार्ट्या झोडतात. ...
कोकण विभागातील पर्जन्यमान खात्रीचे आणि भरपूर असले तरी ‘अतिवृष्टी’ आणि ‘पावसातील खंड’ या दोन कारणास्तव भात (तांदूळ) उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. ...
प्रबोधन गोरेगाव ग्राहक सहकारी संस्थेच्या माध्यमातून माणगाव येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या, राज्यातील पहिल्या आयएसओ-९००१-२०१५ प्रमाणित जेनेरिक औषधपेढी ...
पावसाळ्यात समुद्रामध्ये मासेमारी आणि प्रवासी वाहतुकीला ३१ मे, अशी शेवटची डेडलाइन देण्यात आली आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीपर्यंत हे निर्बंध राहणार असल्याने ...
‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ (सीपीएए)ने हाती घेतलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून, २०१७च्या आतापर्यंतच्या कालावधीमध्ये मुंबई पोलिसांमधील तंबाखू खाण्याचे प्रमाण ...