सरकार आणि सत्ताधाऱ्यांमुळे देशात भीती व असुरक्षिततेचे वातावरण असून, विरोधाचा सूर दाबून टाकला जात आहे, असे गाऱ्हाणे काँग्रेससह नऊ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ...
जुलै २0१४ ते आॅगस्ट २0१५ या काळात काढण्यात आलेल्या बँक खात्यांची केवायसी पूर्तता, तसेच आधार क्रमांक जोडणी ३0 एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाने दिले ...
‘भारतीय क्रिकेटला सध्या काही चांगले वेगवान गोलंदाज मिळाले आहेत. यांमध्ये जसप्रीत बुमराहने इतरांच्या तुलनेत लक्ष वेधले असून, अप्रतिम यॉर्कर चेंडू टाकण्याच्या ...
कोलकाता, चेन्नई आणि डोंबिवलीपाठोपाठ पुणे शहरातील कोथरूड भागातून प्लॅस्टिकच्या अंड्यांची विक्री केली जात असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) ...