नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
ज्वालामुखी फुटेल या भीतीने आतापर्यंत सव्वा लाख लोकांनी घर सोडून दुस-या ठिकाणी बस्तान हलवलं आहे. मात्र अनेकजण अद्यापही ज्वालामुखी शांत होऊन परिस्थिती पुर्वपदावर येईल असा विश्वास असल्याने तेथेच थांबले आहेत. ...
कोरियन द्विपकल्पात गेल्या काही दिवसांपासून युद्धाचं वादळ घोंगावतं आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियामधला तणाव जागतिक स्तरावरचं मोठं संकट बनत चाललंय. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता वारंवार अण्वस्त्र चाचणी करणारा उत्तर कोरिया हा देश जागतिक समुदायाच्याही निशा ...
कारमध्ये सीटबेल्ट हा सक्तीचा आहे, पण त्याहीपेक्षा तो सुरक्षिततेसाठी आहे, हेच मुळात कोण विचारात घेत नाही. नवी साधने वापरली जातात तेव्हा त्याच्याबरोबर असलेल्या या अन्य साधनांचाही वापर करायला हवा तरच मूळ साधनांच्या वापराला अर्थ राहील. ...
रेल्वेने विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांची धरपकड करण्यासाठी यापुढे टीसींना केवळ युनिफॉर्ममध्येच तिकीट चेकिंग करावं लागणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ...
आरोग्य मंत्रालयाने 21 सप्टेंबर रोजी सर्व राज्य सरकारांना एक पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारांना अशी व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आलं आहे की, ज्यानुसार दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणं बंधनकारक असेल. ...
गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस भारतीय रेल्वे कात टाकतेय. बुलेट ट्रेनपासून लोकलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे. ...
शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबरोबरच सुरू असलेली कामे 15 ऑक्टोबर्पयत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. मात्र ही करताना कामाच्या दर्जामध्ये कुठलीही तडजोड करणार नाही असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला ...
रस्त्याच्या कामांना अचानक भेटी देऊन काम गुणवत्तेनुसार होत आहे की नाही, याचा आढावा घेण्यास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुरुवात केल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी वठणीवर आले असून गुरुवारी कल्याण-मलंगगड रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. ...