डोंबिवली- सीएसएमटीवरून कसारा मार्गावर संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी लोकल सोडण्यात आल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी लोकमतला दिली. ...
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांच्या लाईफ लाइनला ब्रेक लागला. बुधवारी बहुतांशी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. मात्र रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रशासनाने सर्व लोकल फेऱ्या या 'विशेष' फेऱ्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला. ...
माजलगांव धरण गेल्यावर्षी परतीच्या पावसाने 24 तासांत मृत साठ्यातुन बाहेर येऊन शंभर टक्के भरुन वाहिले. त्यामुळे सध्या पावसाची परिस्थिती पाहता अशी परिस्थिती केव्हाही निर्माण होऊ शकते. त्यामुळे माजलगांव तालुक्यातील गोदावरी व सिंदफना नदीच्या काठावर असणा ...
आपल्या देशामध्ये बाबांचा बोलबाला आहे. काहींचे हजारो-लाखो भक्त आहेत, काही जेलची हवा खात आहेत. सच्चा झुठा साबित झाला आहे. बाबा लोकांच्या या गर्दीत आमच्या विदर्भात एक भाऊ आहेत. या भाऊंच्या अंगठ्याचे पाणी जरी प्यायले तरी सुधारतील. ...
भांडुप परिमंडळांतर्गत येणाऱ्या ठाणे व वाशी परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक भागात खंडित करण्यात आलेला विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत पुन्हा सुरू करण्यात आला. ...
सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलेले लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांनी पुन्हा एकदा लष्करी गणवेश अंगावर चढवला आहे ...
पुणे-बंगळुरू महामार्गावर उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून येणा-या बाईकची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात बाईकवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...
काळा पैसा व भ्रष्टाचाराचे निर्मुलन करण्यासाठी सर्वांनी ‘ऑनलाईन’ किंवा ‘मोबाइल बँकिंग’द्वारे व्यवहार करुन ‘डिजिटल पेमेंट’च्या विविध पर्यायांचा अवलंब करावा. डिजिटल इंडिया, नव्या युगाकडे मार्गक्रमण करीत असल्याबाबतचा संदेश देणा-या श्री गणेशाची स्थापना न ...