पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 महिन्यांनंतर पुन्हा एकदा केदारनाथ येथील बाबा केदारनाथ मंदिराचे दर्शन करण्यासाठी जाणार आहेत. यावेळी केदारनाथच्या दर्शनाशिवाय पंतप्रधान मोदी केदारपुरीमधील जनतेला संबोधितदेखील करणार आहेत. ...
मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक रंजक भागांमुळे घराघरात मालिका लोकप्रिय ठरतात.सध्या छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. ... ...
पश्चिम रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुमारे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. ...
राणा आणि अंजलीबाई यांच्यामुळे कोल्हापूरच्या रांगडी मातीतील प्रेमकथा प्रेक्षकांना 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाहायला मिळत आहे.चालतंय की म्हणत ... ...
दिवाळीच्या दीपोत्सवाने अवघा आसमंत उजळून निघाला आहे. अंधकाराला दूर सारणाऱ्या प्रकाशाचाच हा उत्सव असल्याने सर्वत्र उत्साहाचे, चैतन्याचे मंगलमयी वातावरण आहे. ...