भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजयने केलेल्या दमदार खेळीमुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे. ...
अकोला : पाचवे बालकुमार साहित्य संमेलन हे केवळ साहित्यापुरते मयार्दीत राहीले नसून, नृत्य, संगीत, लोककलांना सामावून घेत एक सिमोल्घंन करण्याचा सफल प्रयत्न आहे. या माध्यमातून एक नवा परिपाठ घालून घेतला असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके ...
राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी आणि धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे शनिवारी केली आहे. ...
अरबी समुद्रात ओखी नावाचे वादळ तयार झाले असून, ते सध्या मुंबईच्या समुद्रालगत दक्षिणेकडे 1000 कि.मी वर स्थित आहे. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होत ते पुढे सरकेल. ...
गोव्यात पहिल्यांदाच साहस चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून १० डिसेंबर रोजी पणजीतील मॅकनीज पॅलेसमध्ये होणा-या या महोत्सवात ३० साहसी चित्रपटे प्रदर्शीत केली जाणार आहेत. ...
देशाची राजधानी दिल्लीमधील सर्वात पॉश समजल्या जाणा-या कनॉट प्लेसमध्ये एका महिलेसोबत छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेने आरोप केला आहे की, एका अज्ञात व्यक्तीने ऑफिसच्या छतावर जबरदस्ती तिचा हात पकडला आणि हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. ...
विविध योजनांचे आमिष दाखवून गूंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या पॅनकार्ड क्लब्ससह या कंपनीशी संलग्न इतर प्रतिष्ठानांची मुंबईतील जप्त स्थावर मालमत्ता विक्री करण्यात येणार आहे. ...
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बसपा सुप्रीमो मायावती यांच्या सूरात सूर मिसळत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वसनीयतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...