दिल्लीत श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत विराटने पुन्हा एकदा डबल धमाका करत सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतकी मजल मारण्याची कमाल केली. त्याबरोबरच विराटने अनेक विक्रमही मोडीत काढले आहेत. ...
भारताच्या दक्षिण किनारपट्टी प्रदेशात निर्माण झालेल्या ओखी या चक्रिवादळाचा फटका गोव्यातील राष्ट्रीय स्वीमथॉन स्पर्धेला बसला. रविवारी सकाळी ६.३० वाजल्यापासून ही स्पर्धा सुरु होणार होती. ...
वाशिम - पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यातील अडथळा दूर झाला असून, रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजला मंजूरी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजसंदर्भात जलसंपदा मंत्र्यांच्या उपस् ...
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला हाफिझ सईद पाकिस्तानमधील निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहे. हाफीझ सईद हा पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमधून उमेदवार म्हणून जनतेसमोर येण्याची शक्यता आहे. ...
अस्वच्छतेमुळे लोकांचे जीव जात असून, ते रोखण्यासाठी विद्यमान सरकारचे स्वच्छता अभियान प्रभावी असल्याची स्तुतिसुमने अभिनेत्री काजोलने उधळली आहेत. काजोलने ... ...
श्रीमद् भगवद्गीतेमध्ये दोन संवाद आहेत. एक धृतराष्ट्र - संजयाचा तर दुसरा श्रीकृष्ण - अर्जुनाचा. धृतराष्ट्र – संजयाचा संवाद हा दोन मित्रांचा संवाद म्हणता येणार नाही कारण संजय हे महाराज धृतराष्ट्र यांचे मंत्री होते. दुसरा कृष्णार्जुन संवाद हा आपल्याला अ ...