पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेलं ओखी चक्रीवादळ आता अति तीव्र झाले असून, पुढील 12 तासांत ते वायव्य दिशेने सरकत आहे. रविवारी ते मुंबईपासून ८८० किमी अंतरावर होते, तर सुरतपासून ते १०९० किमी अंतरावर होते. पुढील १२ तासांत ते आणखीन वायव्याच्या दिशेने सरक ...
कळवण (नाशिक)- दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे आदी दळवट परिसरातील भागात शनिवारी रात्री व आज रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभीत झाले ...
नवी दिल्ली : पाकिस्तानला वळसा घालून इराण, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात व्यूहरचनेच्या दृष्टीने वाहतुकीचा नवा मार्ग खुला करणा-या चाबहार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन रविवारी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते झाले. ...
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ सहा किलोमीटर प्रतितास या वेगाने उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकत असले, तरी त्याची तीव्रता कमी होत आहे. ...
अमरावती : शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचे विविध कारणांनी झालेले मृत्यू प्रकरण विधिमंडळात गाजणार आहे. आ. श्रीकांत देशपांडे यांनी लक्ष्यवेधी सादर केली असून आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे. ...
अमरावती : वार्षिक पर्जन्यमानात तूट आल्याने नागपूर आणि अमरावती विभागावर जलसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत. उर्वरित विभागाच्या तुलनेत या दोन्ही शेजारी विभागात सरासरी ५० टक्के जलसाठा शिल्लक असल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे. ...
औरंगाबाद : धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार रविवारी संपूर्ण राज्यभर धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला. औरंगाबाद विभागात ३० रुग्णालयांच्या वतीने ४८४७ रुग्णांची दिवसभरात तपासणी करण्यात आली. ...
अमरावती : सरकारने तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासात्मक हाती घेतले असून राज्य शासनाने रस्ते विकासासाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. यापूर्वी तीन हजार कोटींच्यावर रस्त्यांवर बजेट नव्हते, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सा ...
अमरावती : गर्दीचा फायदा घेऊन एटीएम खातेदारांची माहिती चोरून दिल्लीत बसलेल्या बॉसला पाठविण्याचे काम तो आरोपी करायचा. एटीएम क्लोनिंग प्रकरणात दिल्लीतून अटक केलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीतील एका आरोपीस रविवारी अमरावतीत आणले. ...
अमरावती : जिल्हा परिवहन आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनुसार अमरावती जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे पुनर्गठण करण्याचे शासनाचे गुरुवारी धडकले असून, यापुढे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी ऐवजी खासदार राहणार आहेत. ...