मराठवाड्याची सर्वात मोठी ग्रामदेवता तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी महत्वाची यात्रा म्हणून ओळख असलेली लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा 16 ते 20 डिसेंबर 2017 या कालावधीत भरत आहे. ...
ज्या महामानवाने पुस्तकासाठी स्वतंत्र घर बांधले,ज्यांनी या देशाची घटना लिहली, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्याच्या शेवट पर्यंत विद्यार्थी म्हणूनच जगले. अशा ज्ञानाच्या महासागरास नांदेड येथील नागरिकांनी पुस्तक रुपी आदरांजली अर्पण केली. ...
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी एका सोहळ्यानिमित्त गोव्याला गेल्या दोन दिवसांत धावती भेट दिली. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन ह्या आज रविवारी दाखल होत आहेत. ...
जिल्ह्यात १५ डिसेंबरपर्यंत मुख्य राज्य मार्ग व राज्य मार्ग १०० टक्के खड्डेमुक्त करण्यात आले, तर प्रमुख जिल्हा मार्ग (एमडीआर) चे ९२ टक्के रस्ते खड्डेमुक्त करण्यात आल्याचा अहवाल अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविला आहे. ...
प्रत्येकाला हे जाणवतं आहे, की भवतालच्या व्यवस्थेत काहीतरी चुकतंय. काहीतरी अघटित घडतंय. अवतीभोवती उधाण आलेलं आहे आणि त्या उधाणात उजव्या विचारांचे नेते सांगताहेत की जा, घ्या त्या समुद्रातून तुमच्या वाटेचे मासे उचलून! ...
‘धडधाकट, सावळ्या रंगाचे, सहनशील, अभिमानी, भांडखोर आणि ‘दिले’-‘घेतले’ अशी भाषा बोलणारे मराठे तेथे राहतात. - दिल्लीतल्या मराठी माणसांच्या बाह्यरूपाचे, सवयींचे आणि स्वभावाचे हे वर्णन उद्योतनसूरीने तेराशे वर्षांपूर्वी केलेले आहे. ...