दक्षता खात्याचे तपासकाम कासवगतीने चालू असल्याचे आकडेवारी नजरेखालून घातली असता दिसून आले. सुमारे बारा ते पंधरा वर्षांपूवीर्ची प्रकरणेही अजून निकालात येऊ शकलेली नाहीत. त्यामुळे दक्षता खात्याच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
गृहनिर्माण सोसायट्यांमधील खुल्या जागा पूर्वलक्षी प्रभावाने स्थानिक स्वराज संस्थांकडे याव्यात यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा आणण्याचा सरकारचा विचार आहे. ...
हार्बर, ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. खांदेश्वर आणि मानसरोवरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे. ...
नवी दिल्ली- 'युपीए सरकारविरोधात दुष्प्रचार करण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व आरोप निराधार असल्याचं सिद्द झालं. चुकीच्या पद्धतीने सर्व आरोप लावण्यात आले होते', अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2G स्पेक्ट्रम निकालानंतर दिली आह ...
सेंंद्रीय शेतीबाबत शेतक-यांना धडे मिळावेत, त्यांनी शेती-बागायतीचे उत्पन्न वाढवावे यासाठी इस्रायली कंपनीला गोव्यात विशेष केंद्र उघडण्यास सांगितले जाईल. ...