म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
कौटुंबिक वादामुळे माहेरी राहत असलेल्या एका विवाहित महिलेने गोठ्यातील साठवून ठेवलेल्या तुराट्या च्या ढिगा खाली घुसून स्वतःला पेटविले. यात गंभीररीत्या भाजल्याने विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खामगाव तालुक्यातील घारोड येथे दुपारी ४:३० वाजता घडली ...
सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या पुढाकाराने गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या "वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा"च्या वतीने आयोजित तीन दिवसांच्या महाआरोग्य शि ...
देशातील पहिल्या फ्लोटिंग रिसिफिकेशन प्रकल्पाचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे झाले. मात्र या उपक्रमाला केवळ शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. सध्या वाजत गाजत असलेल्या रिफायनरी प् ...
मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याची प्रचीती सध्या येत असून १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनी सकाळी झेंडा वंदन करून शिक्षक सुट्टीवर जातात. ...
वर्सोवा येथे शिवसेना व युवासेना व स्वप्नाक्षय मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...
पाणी फाउंडेशनच्या कामामुळे पाण्याच्या दुष्काळा बरोबर ग्रामीण जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले. संपुर्ण महाराष्ट्र पाणीदार होण्याचे स्वप्न पुर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन पाणी फाउंडेशनच्या किरण राव यांनी केले. ...
अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख गावात एका तरुण पतीने आपल्या पत्नीसह मुलीची गळा दाबून हत्या करुन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. ...
पंचगंगा नदीवरील बहुचर्चित पर्यायी शिवाजी पुलाच्या कामाचा मार्ग खुला करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा अध्यादेश हा एक पर्याय समोर आला आहे. सर्वच पातळीवर लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांनी प्रयत्न करूनही रखडलेल्या कामाला सुरुवात झालेली नाही. ...
नादुरुस्त डंपरवर दुचाकी आदळल्याने यात दुचाकीवरील २३ वर्षीय युवक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना दि १ मे रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंप्री आकराऊत जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडली . ...