1977 साली भारतातील आणीबाणी संपल्यावर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र खात्याची जबाबदारी सांभाळत होते. सरकार स्थापन झाल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीतच त्यांना संयुक्त राष्ट्राच्या आ ...
गोव्यातील प्रत्येक युवकाला रोजगाराची संधी दिली जाईल. त्यासाठी सरकारचे नवे रोजगार धोरण लवकरच जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे सध्या उपचारांसाठी अमेरिकेत असून ...
स्पर्धा आणि कामाचा वाढता ताण यामुळे अनेकांच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे शारीरिक हालचाल कमी आणि मेंदुचे परिश्रम वाढतात. हे सुद्धा न्यू वर्ल्ड सिंड्रोमचं कारण बनलं आहे. ...
सध्या अनेक लोकं आपल्या आरोग्याबाबतीत सतर्क झाली आहेत. ते आपल्या फिटनेसबाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करत नाहीत. त्यासाठी अनेकांनी ऑरगॅनिक फूडचा पर्यायही स्विकारला आहे. ...
Asian Game 2018 : भारतीय पुरूष हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग याला तंदुरूस्तीच्या कारणास्तव माजी प्रशिक्षक शोर्ड मरीन्ज यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. ...
केरळमध्ये 8 ऑगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना महापूर आला आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे आतापर्यंत 73 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला असून एका ...