आपल्यापैकी जवळपस सर्वचजण कॉफी पितात. याबाबत आपल्याला अनेकजण सल्ले देत असतात. कॉफी गरजेपेक्षा जास्त पिणं ठिक नाही. त्यामध्ये कॅफेन असतं. अशा अनेक गोष्टी येणारं जाणारं प्रत्येकजण आपल्याला सांगत असतं. ...
आंब्यांच्या पानांपासून हे मद्य तयार करण्यासाठी ४० ते ४५ दिवसांचा कालावधी लागला. हे मद्य ग्लूकोज, कार्बोहायड्रेट आणि पेप्टॉन प्रोटीनच्या किण्वनपासून तयार करण्यात आली आहे. ...
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जागेवर शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. ...