संघाने सत्तेत आणलेले सरकार केंद्रात असताना त्यांच्यावर राम मंदिरप्रश्नी आंदोलन करण्याची पाळी येत असेल, तर त्यांनी हे सरकारच खाली खेचले पाहिजे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. ...
आयएल अॅण्ड एफएस या वित्त संस्थेने कर्जवाटप करताना रिझर्व्ह बँकेचे नियम मोडले. त्यामुळेच कंपनी आर्थिक संकटात आली, अशी माहिती कंपनीच्या नवीन प्रशासकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाला (एनसीएलटी) दिली आहे. ...
सायबरचोरी झाल्यास तो पैसा परत मिळविण्यावर आता बँकांनी जोर देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने विविध देशांशी शिष्टाचारांतर्गत समन्वय साधण्यात आला आहे. ...
सर्व निकष पूर्ण करूनही पुरस्कारासाठी निवड झाली नसल्याचे कळताच कल्याण पंचायत समितीच्या नियंत्रणातील वाकळण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रघुनाथ हरड यांनी संतापात विषप्राशन करून आत्महत्या केली. ...