जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात मोठा घातपात घडवून आणण्याची शक्यता भारतातील गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे. ...
‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९’ याद्वारे केलेल्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानक मुंबईत आणि महाराष्ट्रात सोलापूर स्थानक अव्वल असल्याची नोंद करण्यात आली आहे. ...
सौंदर्यशास्त्र हे फक्त दृष्टी असलेल्यांसाठी नसून दृष्टिहीनांसाठीही आहे आणि दृष्टीशिवाय स्पर्श, गंध, आवाज व स्वाद यांनीही ते अनुभवता येत असते हे सांगणाऱ्या संकल्पनेचा विस्तार आणि मांडणी उर्वी जंगम या विद्यार्थिनीने आपल्या शोधप्रबंधात केली आहे. ...
शहरातल्या अनधिकृत बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा मानवी बुद्धिमत्तेचा वापर करा, असा टोला उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला गुरुवारी लगावला. ...
पीएमसी बँकेवर आरबीआयने लादलेल्या निर्बंधामुळे खातेदारांना कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार आहेत, हे समजून घेण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीकडून खातेधारकांचे गुरुवारपासून आॅनलाइन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ...