फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत. ...
नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न खरंच सुटणार आहेत काय? संताप व्यक्त करण्यापुरते हे प्रकार मान्य, पण शेवटी संयमाचा बांध फुटतो व हे नको ते प्रकार घडतात. ...
ज्यांनी सर्व इंद्रियांना शांतीचे अलंकार घातले आहेत, ज्यांचे चित्त सर्वव्यापक आहे, ज्यांच्या चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो, ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केले आहे ...
‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ ही मालिका प्रदीर्घ कथानक, शक्तिशाली आणि लोकप्रिय व्यक्तिरेखा तसेच सुंदर वेशभूषा आणि उंची दागदागिने यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यातून कौटुंबिक मूल्यांचा संदेशही दिला जातो. ...