राज ठाकरे यांना रेल्वे प्रवासी महासंघाने केला असता ते म्हणाले की, तुमचा खासदार करतो काय? जी कामे त्यांनी करायची ती आम्हाला का विचारता? निवडून देतांना ते आणि समस्यांसाठी आम्ही हे सूत्र जमणार नाही. निवडणुकांच्या वेळी मतदारांनी विचार करायला हवा असेही ते ...
प्रियांका चोप्रा-निक जोनासचा लग्न सोहळा आटपून परिणीती चोप्रा पुन्हा कामाला लागली आहे. आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी परी राजस्थानला रवाना झाली आहे ...
"जीत" प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त क्षयरुग्णांना वेळेवर व संपूर्ण उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. ...
जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३२१ अपघाताच्या घटनांत ५६ जणांचा मृत्यू झाला, २९० नागरिक जखमी झाले आहेत. तसेच या वर्षात सप्टेंबरपर्यंत ३४८ अपघातात ५५ मृत्यमुखी पडले असून, २८३ जखमी झाले होते ...