मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून हजारो नागरिकांना आरोग्य व अन्य प्रकारच्या अडचणीत मदत दिली जात होती. ...
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी गुरुवारी आमदार बच्च कडू यांच्या नेतृत्वात राजभवनावर जाणा-या शेतकऱ्यांच्या मोर्चास पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडविले. ...
राफेल विमाने खरेदी प्रकरणासंदर्भात दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे. ...
सीबीआयला तक्रारीवर कायद्यानुसार कारवाई करण्यास कोणतीच आडकाठी नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांनी गुरुवारी नोंदविले. ...