मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन वरसावे पूल दुरुस्तीचे काम १५ दिवसांत पूर्ण झाल्याने रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ...
डहाणू तालुक्यातील काही गावात सुरू असलेले भूकंपाचे धक्के कमी होण्याची काही लक्षणे दिसत नाहीत सततच्या धक्क्याने ग्रामस्थ थंडीवाऱ्यात घराबाहेर झोपत आहेत. ...
प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षीय भाषणाबरोबरच ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांची प्रकट मुलाखत हे यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ...
तुमची मुलं सतत मोबाइलवर किंवा लॅपटॉपवर असतात काय, कोणी अचानक आलेच तर दचकणे, घाबरणे, मोबाइल लपविण्याचा प्रयत्न करणे, चिडचिड करणे, अंगावर धावणे असे प्रकार त्याच्यासोबत घडत आहेत काय, असे प्रकार घडत असतील तर मग सावधान... ...
आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित ९ व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज (२४ डिसेंबर) राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आसामी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक जानू बरूआ यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. ...