राज्यात आजपासून महाविकास आघाडीची सत्ता अस्तित्वात आली असली तरी या महाविकास आघाडीचा मूळ पाया अंबरनाथ शहरात रचला गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ...
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असताना या आघाडीची समीकरणे केडीएमसीत होऊ घातलेल्या समित्यांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ...
कल्याण-डोंबिवली परिसरात होणाऱ्या उल्हास नदीच्या प्रदूषणप्रकरणी वनशक्ती या पर्यावरण संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. ...
बीटप्रमाणे होणा-या क्रीडा स्पर्धेसाठी ओंदे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यशवंतनगर येथे जात असताना वाहन एका बाजूने उलटल्याने गाडीतील १८ पैकी १३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ...
वसई तालुक्यातील माजिवली येथील योजना पारधी आणि करंजोन वरंजाड पाडा येथील नितीन भुजड या प्रेमी युगुलाने बुधवारी दुपारी वाडा तालुक्यातील केळठण गावाच्या हद्दीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ...