काश्मिरातील निर्बंध शनिवारी थोडे शिथिल केल्यानंतर श्रीनगरसह सुमारे डझनभर ठिकाणी जमावाने रस्त्यांवर येऊन निदर्शने केल्याच्या घटना घडल्याने श्रीनगर शहराच्या काही भागांत रविवारी निर्बंध अधिक कडक करण्यात आले. ...
तैहोकू विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमानाला झालेल्या अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले, असे नेताजींच्या कुटुंबियांपैकी काही जण व इतर काही संशोधकांचा दावा आहे. ...
आरपीएफ जवान पवनकुमार सिंह हा बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील कारथ गावचा मूळ रहिवासी असून त्याची बारकाकना रेल्वे स्थानक पोलीस चौकीमध्ये नियुक्ती झाली होती. ...
भारसाकळे यांना होणा-या विरोधाचे लोण आता मतदारसंघात सर्वदूर पोहचत आहे. तेल्हारा येथे रविवारी भागवत मंगल कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...
खडसेंच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची सभा होणार नसल्याने राजकीय वर्तुळात या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीच या यात्रेचा कार्यक्रम आखल्याची चर्चा आहे. ...