मराठवाड्यातील ४७ तालुके व २७२ महसुली मंडळात शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. त्यानंतर शासनाने पुन्हा तीन टप्प्यांमध्ये महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला. ...
प्राचीन हिंदू धर्माचे ‘गुरू’ हे अविभाज्य अंग असले तरी गुरूंच्या स्मरणार्थ आषाढ महिन्यातील पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा बौद्ध आणि जैन धर्माकडून घेण्यात आली आहे. ...