भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मर्यादित षटकांच्या मालिकेत विश्रांती देण्यात येणार आहे. ...
रजोनिवृत्ती हा काळ स्त्री जीवनात सगळ्यात मोठा बदल घडवणारा असतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे शरीरात बदल होत राहतात, संप्रेरके जसे की इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन याचे स्रावाचे प्रमाण कमी होते व त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराची सुरुवात होत असते. ...
ICC World Cup 2019 : न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याने वर्ल्ड कप स्पर्धेतील थरार अनुभवण्याची संधी दिली. दोन्ही संघांना चढ-उतारांचा सामना करावा लागला. ...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात स्वच्छतेसाठी आग्रही असताना मुंबई महानगरपालिकेनेच त्यांच्या स्वच्छ भारत अभियानाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. ...